कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज नवी दिल्ली इथं पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पायाभूत कृषी सुविधा निधी योजनेची...

नव्या प्रकारच्या सैन्य भर्तीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भर्तीची ‘मिशन अग्निपथ’ योजना जाहीर केली. नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही  घोषणा केली, यावेळी...

२०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५९ टक्के वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची घरं, जमीन आणि पशुधन याबाबत जानेवारी ते डिसेंबर २०१९...

लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायालयानं त्यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही दिले आहेत. उच्च न्यायालयानं लखीमपूर...

संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे....

अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या...

शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान...

२६११ च्या हल्ल्यातल्या दहशतवाद्याला ‘जागतिक पातळीचा दहशतवादी घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला लष्करे-तोयबा या दहशतवादी संघटनेचा, पाकिस्तानस्थित सदस्य साजित मीर याला, ‘जागतिक पातळीवरचा दहशतवादी’ म्हणून घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम...

भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल – मंत्री हरदीप सिंह पुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत...