‘आयुष्मान भव’ मोहिमेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवेपासून कोणतंही गाव वंचित राहू नये. देशातले सर्व नागरिक निरोगी असतील तरच निरोगी भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं....

देशात सोमवारी ४१ हजार ५११ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या २४ तासात २८ हजार २०४ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. गेल्या १४७ दिवसात दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच ही संख्या ३० हजारांच्या खाली...

कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर देशांतर्गत पुरवठ्यात ४३ टक्क्यांची...

कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके केली सूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके सूचित केली आहेत. वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील...

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्गीयासंदर्भातल्या जयंत बांठिया आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र जिथं निवडणुकीची अधिसूचना जारी...

न्यायप्रक्रीयेतली सुलभता ही व्यवसाय आणि एकूणच जीवनातल्या सुलभते इतकीच महत्त्वाची आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायप्रक्रीयेतली सुलभता ही व्यवसाय आणि एकूणच जीवनातल्या सुलभतेइतकीच महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या जिल्हा विधी सेवा प्रधिकरणांच्या परिषदेचं उद्घाटन करताना आज नवी...

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या ९ लाख विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं आज इतिहास रचला गेला आहे, असं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विश्वकर्मा दिनाचं औचित्य...

पहलगाममध्ये ITBP ची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरातल्या पहलगाममध्ये झालेल्या बसला झालेल्या अपघातात ITBP अर्थात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आणि इतर ३० जण जखमी झाले. जखमींना हवाईदलाच्या मदतीनं श्रीनगरमधल्या लष्कराच्या...

देशात मंगळवारी ४ हजार २०५ कोविड रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंगळवारी  ३ लाख ५५ हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ लाख ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार २०५ रुग्णांचा...

प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव दिल्ली इथं सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून दिल्ली इथं सुरू झाला. हा लिलाव पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, एक हजार २२२ स्मृतिचिन्हांचा...