‘देश प्रथम’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ म्हणजेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ५० लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ५० लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर...

लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. डिजिटल व्यवहारांसाठी खुलं...

नव्या प्रकारच्या सैन्य भर्तीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भर्तीची ‘मिशन अग्निपथ’ योजना जाहीर केली. नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही  घोषणा केली, यावेळी...

अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं उपराष्ट्रपतीचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे....

नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं ...

न्यायमूर्ती उदय लळित भारताचे ४९वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र...

देशद्रोहाचा कायदा तूर्त स्थगित ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशद्रोहाचा कायदा तूर्त स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशद्रोहाचं कलम १२४ अ अंतर्गत कोणतेही गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र  आणि राज्य...