महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा...

भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन (बिगर मालवाहू वाहने) नियम, 2022 विषयक अधिसूचना जारी

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 02.09.2022 रोजी GSR 680(E) अधिसूचनेद्वारे भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहनांसाठी (नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स व्हिजिटिंग इंडिया) नियम 2022 जारी केले आहेत....

अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनादरम्यान रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी...

‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असून देशातल्या शहरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनाची मुख्य भूमिका असेल, असं प्रधानमंत्री...

शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना असून, पुढल्या वर्षाच्या वसंत ऋतूत हा सराव सुरु होईल. या सरावामध्ये  ५०० ते ७००...

देशात कोविड रुग्ण संख्येत घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोविडच्या संसर्गाचं प्रमाणही कमी होत आहे. गेल्या चोवीस तासांत, तीन लाख ५७ हजाराहून अधिक रूग्ण...

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं त्यांना...

गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. ते आज प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची भविष्यातली वाटचाल, आणि त्याचं, केंद्रीय...

संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी...

मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं....