ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी बनल्या आहेत. ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या पश्चिम क्षेत्राच्या क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत जय्यत तयारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबई महानगरपालिकेनं...
भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे – डॉ....
नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. 'भारतातील रसायने...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं आज दिल्लीत निधन झालं.ते ७७ वर्षांचे होते.दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. १९६७ ते १९७९ या...
संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात २०२४-२५ पर्यंत ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी बंगळुरू...
राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था ही देशाच्या सर्वंकष विकासात महत्वाची भागीदार संस्था आहे – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षा या बाबतीत दुग्ध व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो तसंच देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 5 टक्के वाटा दुग्ध व्यवसायाचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय दुग्ध...
ग्रामीण भारताच्या विकासाकरता सहकार क्षेत्राचं मोठं योगदान- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताचा विकास होण्यासाठी सहकारिता क्षेत्राचं मोठं योगदान असू शकेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित शंभराव्या सहकारिता दिन...
भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली आहे. या चाचणीतला पाहणी अहवाल...
ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम,...
राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया...









