विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी  आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ म्हणजेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण...

देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज – केंद्रीय मंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी संस्थांद्वारे सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत...

विमान कंपन्यांची कामगिरी तसंच त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात येणारी सेवा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील एरोस्पेस उत्पादनाची पुरवठा साखळी विस्तारण्यास मदत व्हावी यासाठी सरकारच्या प्रत्येक संबंधित विभागाकडून त्यादृष्टीनं आवश्यक असलेल्या गोष्टींची रूपरेषा देणारी सहयोगी योजना सादर करावी, अशी सूचना केंद्रीय...

मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. यानुसार आता देशात कुठूनही दूरस्थ पद्धतीनं आपल्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. आयोगानं दूरस्थ मतदानासाठी बहु...

भारतीय हवाई दलाकडून आजपासून ‘अग्नीवीरवायू’साठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी 17 ते 25 वयोगटातल्या युवकांच्या लष्करातल्या 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ ही योजना मंजूर केली होती. या योजनेंतर्गत भारतीय हवाई दल आजपासून...

काँग्रेस मधून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद यांची नवीन पक्ष स्थापनेची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या पक्षाचा पहिला गट स्थापन करणार असल्याचं त्यांनी...

भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, त्यासाठी आपण सज्ज आहोत असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे....

प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वत्रिक आरोग्य कवच तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...

भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला – कविकुलगुरू कालिदास संस्कृत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखंड भारताचा  आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार  न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा  सरदार पटेल यांनी  पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू...