केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जनगणना भवनाचे भूमीपूजन
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत जनगणना भवनाचे भूमीपूजन झाले. देशाची शास्त्रीय पद्धतीने जनगणना होणे हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे असे मत...
अमली पदार्थ सेवनाच्या चाचण्यांना बळकटी देण्यासाठी, नवीन दुर्मिळ रासायनिक संदर्भ सामग्रीच्या वापराचा केला आरंभ
या विकासामुळे भारत अमली पदार्थ विरोधी विज्ञानात आत्मनिर्भर होईल: अनुराग सिंग ठाकूर
नवी दिल्ली : राष्ट्रीय अमली पदार्थ चाचणी प्रयोगशाळेने (NDTL) वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी कामगिरी करत सहा नवीन आणि स्वदेशी बनावटीची...
अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग होता आणि यापुढेही राहील- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा कायम भारताचा अविभाज्य भाग होता, आणि यापुढेही तो तसाच कायम राहील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीननं अलिकडेच अरुणाचल प्रदेशातल्या काही...
महाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लद्दाखमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल...
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासित प्रदेशांनी जमीन उपलब्ध...
संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला- राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेच्या लोकलेखा समितीच्या शताब्दी महोत्सवाला...
देशाचं नवं शैक्षणिक धोरण महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘नयी तालीम’ चं अनुकरण करत असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं शैक्षणिक धोरण हे महात्मा गांधी यांनी दिलेल्या 'नयी तालीम' चं अनुकरण करत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज...
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या वाढत्या सहभागाबाबत महोत्सवाच्या अधिकाऱ्यांकडून स्वारस्य
नवी दिल्ली : टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 साठीच्या भारतीय शिष्टमंडळाची चित्रपट उद्योगातल्या विविध मान्यवरांशी आणि महोत्सवाशी संबंधित व्यक्तींशी चर्चा सुरु आहे. चित्रपट महोत्सव महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक चैतन्य प्रसाद,...
एलआयसीद्वारे ४ ते ९ मे दरम्यान देशातली सर्वात मोठी समभाग विक्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलआयसी अर्थात भारतीय जीवन वीमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री ९ मे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
नवी दिल्ली : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. सिडनी इथं झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर...









