ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. सिडनी इथं झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर...

महिला आणि युवकांच्या सामाजिक तसंच शैक्षणिक सक्षमीकरणाद्वारे प्रत्येक राज्य वेगानं विकास करु शकेल- एम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि युवकांच्या सामाजिक तसंच शैक्षणिक सक्षमीकरणाद्वारे प्रत्येक राज्य विकासाच्या इंजिनात परिवर्तित होऊ शकेल, असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज केरळात व्यक्त केलं....

किसान सुविधा मोबाईल ॲपचे आतापर्यंत 10 लाखांहून अधिक डाऊनलोड्स : नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली : किसान सुविधा मोबाईल ॲप सुरु झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख 63 हजार 80 डाऊनलोड्स झाले आहेत, तर पुसा कृषी मोबाईल ॲपचे 40 हजार 753 डाऊनलोड्स झाले आहेत. किसान...

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं काल रात्रीपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीच्या काळात रात्री 10 ते पहाटे 5...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रूगणसंख्येत वाढ होत, असल्याच्या पार्श्वभूमीवर या...

नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...

राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित...

2019 -20 या साखर हंगामात साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी साखर निर्यात धोरणाला केंद्रीय...

या आर्थिक वर्षात सुमारे 60 लाख टन साखर निर्यात होणार नवी दिल्ली : 2019-20 या साखर हंगामासाठी, साखर कारखान्यांना, प्रती मेट्रिक टन 10,448 रुपये एक रकमी  निर्यात अनुदान म्हणून द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या...

फेम इंडिया योजना

नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमपीपी) 2020 देशात  इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे उत्पादन  जलद गतीने घेण्यासाठी दृष्टीकोन आणि रूपरेषा पुरवणारे एक राष्ट्रीय मिशन दस्तऐवज आहे  एनईएमएमपी...

स्वतंत्रता सेनानी,प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्रता सेनानी, प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती आहे. नागरिकांचे अधिकार, महिला सबलीकरण आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या खंद्या...