बाल संरक्षण, सुरक्षा आणि बाल कल्याण या विषयावरील प्रादेशिक परिसंवादाचे केंद्रीय महिला आणि बालकल्याण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने (MWCD) आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे बाल संरक्षण, सुरक्षा आणि बाल कल्याण या विषयावर एक दिवसीय प्रादेशिक परिसंवादाचे आयोजन केले...
आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग...
विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८५ लाखाच्या वर...
मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार ठरला आहे. आतापर्यंत ३६ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित केलेले ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एससीओ,अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध आणि...
संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या जागतिक परिस्थितीतली आव्हानं लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज पुण्याजवळ खडकवासला...
इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस...
21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते....
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण तयार करण्याचं काम सुरु असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण तयार करण्यासाठी सरकार काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर...