आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय...
वित्त मंत्रालयाकडून १९ राज्यांच्या ग्रामीण तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरोग्य क्षेत्राकरता निधी जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागानं १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार १९ राज्यांच्या ग्रामीण तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरोग्य क्षेत्राकरता ८ हजार ४५३ कोटी रुपयांहून अधिक...
बचावात्मक पवित्रा सोडून भारत आक्रमक दृष्टीकोनाकडे- मार्शल विवेक राम चौधरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आण्विक युद्धाचा धोका गृहीत धरून, भारत युद्धातल्या बचावात्मक पवित्र्यापासून दूर जात आक्रमक दृष्टीकोनाच्या दिशेने बदलू लागला असल्याचं हवाई दलाचे प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी यांनी...
देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी आढावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी आढावा बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर गेल्या महिन्यातही प्रधानमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आयोजित केली कार्यशाळा
नवी दिल्ली : देशात उपलब्ध संशोधक आणि तंत्र क्षेत्रातले तज्ञ यांचे अद्ययावत संरक्षण उत्पादन आरेखन आणि विकासासाठी योगदान राहण्याच्या दृष्टीने डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एक कार्यशाळा...
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आणि बंगळुरूमध्ये ठेवलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांना...
जम्मू-काश्मीरचे कलम 370 हटवण्यात सरकार यशस्वी- केंद्रीय गृहमंत्री
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासाठीचे जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 अंतर्गत दोन ठराव आणि दोन विधेयकं चर्चा आणि संमतीसाठी सादर केली.
...
जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात
नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...
न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे, ते नागपूरात उच्च न्यायालय वकील संघटनेनं त्यांच्यासाठी आयोजित...
शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली...









