महाराष्ट्र सदनात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची लगबग होती. तसीच लगबग व उत्साह महाराष्ट्र सदनात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमातही बघायला मिळाला. कस्तुरबागांधी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबाद इथं सुमारे ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद इथं  सुमारे ८०० कोटी रुपयांच्या  विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन आणि भूमिपूजन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं गरिबी...

शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली...

राष्ट्र हिताला सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र हिताचं सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भाजपाच्या ४२ व्या स्थापना दिवस समारंभात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत...

आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत  आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT  कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय...

भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर...

ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात...

आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब – प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अर्थसंकल्पाबाबत भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत...

अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक झाली. दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा 2016 ची अंमलबजावणी सुगम्य भारत अभियान,...

संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी अधिक संशोधन व विकास प्रयत्नांची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त

नवी दिल्ली : संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक संशोधन व विकास, नवीनतम शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास आवश्यक असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. बंगळुरु इथे 7 व्या...