भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्यांसंदर्भातल्या धोरणाविषयी प्रधानमंत्र्यांसोबत चर्चा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून त्यांचे विलगीकरण करायचे आहे,...

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नोव्हेबरमध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ईफ्फी येत्या नोव्हेबर मध्ये वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. हा चित्रपट महोत्सव येत्या २०...

महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्र्यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल ‘धन्यवाद मोदीजी’ हा उपक्रम...

गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या  वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते...

जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळित पुरवठ्यासाठी ट्रक चालक आणि मजुरांना कामाच्या ठिकाणी पोहोचू द्यावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता ट्रक चालक आणि मजुरांना आपापल्या कामाच्या जागी पोचायला अडचण होऊ नये याची काळजी...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंमध्ये शिस्त, झोकून देण्याची वृत्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, स्पर्धा करण्याची क्षमता दिसते. नव्या भारताचीही हीच वैशिष्टे आहेत. म्हणून हे...

अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्युनॉस आयर्स इथं अर्जेंटिनाविरुद्ध आज झालेल्या हॉकीच्या चौथ्या आणि अंतिम सराव सामन्यातही भारतानं विजय मिळवला आहे. ऑलिंपिक विजेत्या अर्जेटिनाचा भारतानं 4-2 असा पराभव केला. भारताच्यावतीनं...

देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे...

किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर इथं किसान मेळ्यात होत असलेल्या पशुप्रदर्शनीची...