काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...
तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांचा आज दूर दृश्यप्रणालीद्वारे संवाद.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आणि, पेट्रोलियम आणि भुगर्भ वायू मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील प्रमुख तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य...
नवे कृषी कायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जाणारे असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवे कृषीकायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जातील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत...
आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद
नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...
भारत पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मार्कस...
प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींकडून २७ अनिवासी भारतीयांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीयांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना केल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे. १७ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत...
चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २ टक्के राहण्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २...
कोरोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना वर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लशीचा पुरवठा केला जात आहे.व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,डॉमनिक इथं लस पोहचली आहे.डॉमनिक रिपब्लिकचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र...
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळेल....
देशभरात शनिवारी ८७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. देशभरात शनिवारी...











