मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नाही – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी गोदरेज उद्योग समुहानं विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात केलेली याचिका...
गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चालकांना प्रशिक्षण
नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार,चालकांना प्रशिक्षण हे चालकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेही उत्तम वाहनचालक कौशल्य आणि रस्ते नियमावलीचे ज्ञान पुरवत असते. वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन...
संरक्षण मंत्रालय देशभरात 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता...
वैष्णौदेवी यात्रा स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन माता वैष्णौदेवी यात्रा स्थगित झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जम्मू-कश्मीर सरकारच्या सूचनेनुसार यात्रा थांबवण्यात आली आहे.
यात्रेकरुंनी वैष्णौदेवीला जायची...
भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार य़ेऊनही आर्थिक सुधारणांची गती चांगली असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते आज फिक्की, अर्थात...
विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं २...
प्रभावी अध्यापन, कडक शैक्षणिक शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या रसायनशास्त्र शिक्षकास मिळाला राष्ट्रीय...
एकात्मिक कला शिक्षण वापरून आणि सामुदाय सोबत घेऊन आदर्श प्राथमिक शाळा तयार केल्याबद्दल, अहमदनगर येथील प्राथमिक शाळा शिक्षकाचा गौरव
``ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी समर्पित असणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान `` :...
कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सक्षम असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. देशाच्या सीमेवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज असल्याच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज...
देशी गुंतवणूकदारांची जून महिन्यात केली २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी गुंतवणूकदारांनी जून महिन्यात २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक स्थानिक बाजारात केली आहे. यामुळे बाजारात खेळतं भांडवलं वाढलं असून अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याचं गुंतवणूक अभ्यासक...
अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग होता आणि यापुढेही राहील- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा कायम भारताचा अविभाज्य भाग होता, आणि यापुढेही तो तसाच कायम राहील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीननं अलिकडेच अरुणाचल प्रदेशातल्या काही...











