जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत – राज्यमंत्री जितेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून नव्यानं...
मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागितलं कमलनाथ सरकारकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला ताबडतोब बहुमत सिद्ध करायला सांगावं या माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारककडून उद्या उत्तर मागितलं आहे.
चौहान आणि...
भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला – कविकुलगुरू कालिदास संस्कृत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखंड भारताचा आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू...
हॉटेल, पर्यटन, सलून-ब्युटीपार्लर चालकांना विशेष दरात कर्ज देण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केला. त्यानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंट, पर्यटन, पर्यटन व्यावसायिक, सहल आयोजक, खासगी बस...
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...
खबरदारीची उपाययोजना म्हणून भारतातील अनेक राज्यात कलम १४४ लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत भारतातील अनेक राज्य असतील, या कालावधीत केवळ जीवनाश्यक सेवांचा पुरवठा...
कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे- फग्गनसिंह कुलस्ते
नवी दिल्ली : कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले आहे. जागतिक अर्थव्यवस्था एका कठिण टप्प्यातून जात...
सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं केल्या स्वीकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकार केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना दिली.
सरोगसी अंतर्गत होणारं मात्तृत्व हे...
भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करेल, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली.
चांद्रयान-दोन मोहिमेचा अनुभव गाठिशी असल्यानं...
मालाड इथं झोपडपट्टीला आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...











