देशात 78 कोटी 58 लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 78 कोटी 58 लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रा पुरवण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्ये, केंद्रशासित...
तीन कृषी कायदे रद्द करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं...
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सक्रीय रुग्णसंख्याही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सर्व...
बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत – पाशा पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे, त्यात बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत असल्यानं सर्वांनी बांबू लावण्यात पुढाकार घ्यावा, असं...
बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...
भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा जास्त...
भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील उच्च वेग कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील वेग कायम आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये रेल्वेने याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक मालवाहतुक आणि अधिक कमाई केली...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केलेले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची-प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केलेले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत घडवण हे आपलं ध्येय असलं पाहिजे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...
शेजारच्या देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील, प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते आज मुख्यमंत्र्यांशी संवाद...
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पाकिस्ताननं केला देशातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम तसंच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातले प्रमुख सुत्रधार आणि जमात उद दवाचा प्रमुख, हाफीज सईद, जैश...











