देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता...
राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.
नोकरभर्तीची तरुणांची जुनी मागणी लक्षात घेऊन...
राणा कपूरची कोठडी १६ तारखेपर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयाने एस बँकेचा संस्थापक राणा कपूरची सक्त वसुली संचालनालयाची कोठडी या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत वाढवली आहे. काल त्याला न्यायाधीश पी. पी राजवैद्य यांच्यासमोर...
प्रधानमंत्री संग्रहालयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि काळानुरूप उत्क्रांत होणं हे भारतीय लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीतील “प्रधानमंत्री...
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आयोजित पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सहभाग घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत निवडक देशांचे...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयुक्तांचे औपचारिक स्वागत
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज नवे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आज आयोगाच्या बैठकीत औपचारिक स्वागत केले. यावेळी आयोगातील इतर...
उर्जा क्षेत्र आणि वीज नसलेल्या क्षेत्रातील ग्राहकांना ‘यूजेन्स’ कर्ज पत्र देण्याची सुविधा देणार :...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वीज क्षेत्राच्या ग्राहकांना सुमारे 80 टक्के कोळसा साठा पुरवठा करीत आहे आणि 500 दशलक्ष टन कोळसा...
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्रे दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2020...
नवी दिल्ली : सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी ऑनलाईन नामांकन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताची...
संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नाही – योगी आदित्यनाथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत.
त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं...
रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...











