जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी चकमकीत मारले गेल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे....

सिरामीक्स आणि काचेच्या वस्तूंमधील भारताच्या निर्यातीचा गेल्या आर्थिक वर्षात उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सिरॅमिक आणि काच वस्तू निर्मिती उद्योगाने २०२१ - २२ या वर्षात ३ हजार ४६४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची विक्रमी निर्यात केली आहे. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत...

एअर इंडियाला मधल्या आसनांवर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडियाला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांवरही प्रवासी बसवून वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र केंद्र सरकारने विमान वाहतुक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा...

जम्मू आणि काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहिल आणि त्याबाबत भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असे केंद्र सरकरने स्पष्ट केले आहे....

चाचणी आणि तपासणी हाच कोविड १९ विरोधातल्या लढाईतला योग्य मार्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाची चाचणी होत नाही, तोपर्यंत कोवीड १९ विषाणू विरोधातल्या लढाईत यश मिळणं अशक्य असून, चाचणी आणि तपासणी हाच योग्य  मार्ग असल्याचं माजी...

कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे केंद्राकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी काल महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त संख्येने कोविड...

देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी...

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतीची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना...

पर्यावरण रक्षणासाठी भारताकडून विविधांगी प्रयत्न सुरू – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलात भारताची भूमिका नगण्य असली तरी पर्यावरण रक्षणात देश विविधांगानं प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्तानं नवी...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. गुणवान मुले, व्यक्ती आणि...