डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटाचे प्रदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त, उद्या म्हणजे 6 डिसेंबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘फिल्म डिव्हिजन’ च्या वतीने...

उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार – अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी स्वीकारला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा पदभार नवी दिल्ली : अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व पुनर्विकसित करून बेरोजगारीची समस्या दूर...

देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक – रिझर्व...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक असल्याचं भारतीय रिझर्व बँकेच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. भारतीय बँकांचं ‘प्रशासन, कार्यक्षमता आणि सुबोधता”...

अँटीजेन चाचणी नंतर ही कोरोनाचा उपचार बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो...

राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरु करण्यात...

ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार...

जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित...

देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले....

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शक्ती भोग फूड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शक्ती भोग फूड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना अटक केली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये ९ ठिकाणी केलेल्या...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केला निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र निषेध केला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं रक्षण करणं...