महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर...

देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता...

भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार काल पुण्यात आले असता या विद्यापीठातून...

डॉ.मनसुख मांडवीय यांनी घेतला २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं २०२२ -२३  या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि विक्रीच्या प्रगतीचा आढावा घेतला....

कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आवश्यक असलेल्या सुधारणा आणि या क्षेत्राशी संबधित समस्या व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक घेतली. या बैठकीत, कृषी विपणन, विपणनयोग्य अतिरिक्त...

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते. नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...

भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर.श्रीजेश यांची ‘वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश यांची २०२१ या वर्षातल्या उत्तम कामगिरीबद्दल ‘वर्ल्डी गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड झाली आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारे...

कोरोना विषाणु बाधितांची संख्या ३२४

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणु बाधितांची संख्या आता ३२४ झाली आहे. यातले ४१ परदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत २४ रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. आजाराला ४ जण...

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) एप्रिल -2020 पुढे ढकलली

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 5, 7 ते 9 आणि 11 एप्रिल  2020 रोजी होणाऱ्या जेईई (मुख्य) एप्रिल 2020 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत, दिनांक 18.03.2020 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक अधिसुचने च्या अनुषंगाने एनटीएने आज अधिसूचित केले आहे की, सध्या तरी ही परीक्षा  मे...

कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानातल्या कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या सुमारे २  हजार विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणणार आहे. त्यांच्यासाठी १०० बसगाड्या पाठविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी...