कोरोनामुळे रेल्वेनं 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा घेतला निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेनं आज 20 मार्च ते 31 मार्च या कालावधीत लांबपल्ल्याच्या आणखी 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत रेल्वेनं 155 रेल्वेगाड्यांची...
मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या येत्या ३० जानेवारीला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या रविवारी म्हणजेच ३० जानेवारीला होणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहून...
अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली आहे. आधुनिक उपचारपद्धतीविषयी बाबा रामदेव यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय वैद्यक परिषदेने...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील शाळांमधून चित्रकला स्पर्धेच आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज शिक्षण मंत्रालयानं संपूर्ण देशभरातील 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज...
भारत बांगलादेश दरम्यान मैत्री एक्स्प्रेसला पुन्हा आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान सुरु करण्यात आलेली मैत्री एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे सेवा दोन वर्षानंतर काल पुन्हा सुरु करण्यात आली. बांगलादेशच्या रेल्वे मुख्याधिकाऱ्यांनी ढाका इथून जवळपास...
एल आय सीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आजपासून खुला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विमा मंडळाची बहुप्रतीक्षित आय पी ओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्री गुंतवणूकदारांसाठी आजपासून सुरु झाली आहे. येत्या ९ मे पर्यंत हे आय पी ओ नोंदणीसाठी खुले...
आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन
नवी दिल्ली : देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसापासून ते कोमात होते. ते...
ग्राहकांच्या हितरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा 2019 अधिक कठोर आणि सर्वसमावेशक -रामविलास पासवान
नवी दिल्ली : ग्राहकांच्या हितरक्षणासाठी नवा ग्राहक संरक्षण कायदा 2019 अधिक कठोर आणि सर्वसमावेशक करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान...
कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात लक्षात आणून दिलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहील आणि त्यांच्या...











