कांदा निर्यात बंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेै रस्त्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा निर्यात बंदी अत्ताच उठवावी, शेतक-यांना हमी भाव द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाशिक जिल्ह्यात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आज...
भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल – अमित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
ओव्हर द टॉप...
सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे.
न्या. बी. आर. गवई, न्या....
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात ते “मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक...
देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. भारतीय राज्यघटना खुली, भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द आहे. तिचा आत्मा युवाकेंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
निलंबित काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतलं. गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई, टी एन प्रथपन, डीन...
बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले...
दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून राज्यसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच दरवाढ, कामगार संघटना संप तसंच...
भारताने एका दिवसात 7,19,364 चाचण्यांचा नवा उच्चांक गाठला
आता एकूण चाचण्यांची संख्या झाली 2,41,06,535
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक नवीन उच्चांक स्थापन करत , भारताने एकाच दिवसात 7 लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात 6...
आगामी काळात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याबद्दलचं धोरण जाहीर झाल्यानंतर आता आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयं त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरापासून ते अगदी महापालिकेपर्यंत सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य...










