देशातील कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राद्वारे सहा सक्षम गटांची पुनःस्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोविड-19 ची स्थिती हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सहा सक्षम गटांची फेररचना करून केंद्र सरकारनं त्यांचे 10 गट तयार केले आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली...

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज त्यांनी...

भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन करण्यात येणार आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत...

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याचा जागतिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के अपेक्षित असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या...

गेट परीक्षा पुढं ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकीसाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या गेट अर्थात ग्रॅज्युएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजिनीयरींग २०२२ परीक्षा पुढं ढकलण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. गेट परीक्षा...

लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारचा योजनाबद्ध प्रयत्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर विविध विभागांनी लडाखमधे अनेक विकासकामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लडाखमधे रोजगार निर्मित करुन लडाखचं क्षेत्रिय महत्त्व वाढवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी...

आत्मनिर्भर भारत म्हणजे आत्मकेंद्रित नव्हे तर आत्मविश्वास असलेले स्वावलंबी आणि काळजीवाहू राष्ट्र आहे -गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योग व व्यापार संघटनांसोबत घेतली बैठक नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग व व्यापार संघटनांसमवेत...

बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये यावर्षी बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार आहे. बोधगया इथलं जागतिक वारसा स्थळ महाबोधी महाविहार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत बंद आहे. भगवान...