जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावा – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि...
हवाई मार्गानं भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफिका आणि ब्राझील या देशांमध्ये कोरोनाचे २ नवीन विषाणू आढळून आल्यानं भारतात बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांना काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.
या अटी ब्रिटन,...
पेट्रोल आणि डिझेल कर वाढीवर काँग्रेसची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवायच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली असून, हा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणीही केली आहे. गरीब स्थलांतरीत मजूर, कामगार, दुकानदार,...
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ९५ टक्के स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. कोविड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातील कष्टकरी वर्गाला मदत...
२ नव्या रेल्वे मार्गिकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान दोन नव्या मार्गिकांचं लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे केलं. ६२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात...
१०० कोटी लसीकरण टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून देशवासीयांचे आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, आणि या अभियानात सहभागी...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९८६ अंकांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज ९८६ अंकांची उसळी घेतली आणि तो ३१ हजार ५८९ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव...
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...
काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस...











