सी बी एस ई च्या परीक्षा 15 हजार केंद्रांवर होणार

नवी दिल्ली : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, कोरोनामुळे रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा, आता देशभरात, तीन हजार ऐवजी 15 हजार केंद्रांवर होणार आहेत. येत्या...

कोरोनामुक्त गावांमधे येत्या १५ तारखेपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुक्त गावांमधे येत्या १५ तारखेपासून इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायची तयारी राज्य शासनानं केली आहे. शेवटच्या घटकातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी मिश्रित...

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी अंतर्गत लाभार्थींचे आधार संलग्न शिथिल करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थींना निधी वितरीत करण्याची पूर्व अट म्हणून आधारची माहिती संलग्न करणे शिथिल करायला...

मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा...

देशातल्या तीन संस्कृत विद्यापीठांना विधेयक-2019 राज्यसभेत आवाजी मतदानात मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या तीन संस्कृत विद्यापीठांना केंद्रिय विद्यापीठाचा दर्जा देणारं केंद्रिय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019 आज राज्यसभेत आवाजी मतदानात मंजूर झालं. राष्ट्रीय संस्कृत संस्था, नवी दिल्लीचं श्री लाल...

पंतप्रधानांनी घेतला केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ धाम येथे सुरु असलेल्या विकासकार्याचा आढावा घेतला. या आढाव्यात केदारनाथ येथे पायाभूत सुविधांना चालना देण्याचा समावेश होता, ज्यामुळे अधिक संख्येने भाविक आणि...

जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवादी घटनांचं प्रमाण ६० टक्यांनी कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासित जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंग यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेऊन, या क्षेत्रातल्या सध्याच्या सुरक्षा...

अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या...

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या काही भागात व्यवहार पूर्ववत होतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली...

क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले आहेत. ३ जून ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह इतर पुरस्कारांची...