मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ४०७ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या घसरणीचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारातही दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १ हजार ४०७ अंकांनी कोसळला, आणि ४५ हजार ५५४ अंकांवर...
प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अत्याधुनिक सरदारधाम भवनाचं उद्घाटन केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न आपण सुरू ठेवले पाहिजेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्याच दिवशी २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आजचा...
देशात बुधवारी ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सुमारे ३३ लाख ८१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य...
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि नोंदणीची दिली परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) प्री-फिटेड बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन सचिवांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने स्पष्ट...
20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय...
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
“भारताची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिलच्या...
श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल – अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल कोलंबो मध्ये बोलत होत्या. अर्थमंत्री सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर...
जम्मू- काश्मीर आणि लडाख केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येणार – जितेंद्र सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश लवकरच केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येईल असे प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. ते काल...
एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही...
देशभरात आजपासून लसीकरण उत्सव विशेष अभियान सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजपासून लसीकरण उत्सवविशेष अभियानाला प्रारंभ झाला. आज ११ एप्रिल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून १४ एप्रिलला डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत ही विशेष मोहीम राबवली...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...











