टाटा रिअँलिटीच्या इंटेलियन आयटी पार्कचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल करण्यात...
चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दूरदृश्यप्रणालीद्वारे गुजरातमधे भूज इथलं के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालय,...
सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे...
देशात आतापर्यंत १८५ कोटी ७१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १८५ कोटी ७१ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८३ कोटी ८५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...
गहू निर्यातीवरील निर्बंध, देशांतर्गत मागणी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंधांमागे देशातली गव्हाची वाढती मागणी पूर्ण करणं आणि त्याचवेळी शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित करणं हाच प्राथमिक हेतू होता असं कृषी आणि...
भारतामध्ये २०३० पर्यंत १ त्रिलीयन डॉलरच्या वस्तू आणि सेवा निर्यात करण्याची क्षमता- पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०३० पर्यंत एक लाख कोटी अमेरिकन डॉलरची वस्तू आणि सेवा निर्यात करण्याची भारताची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं...
जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक-...
नवी दिल्ली : जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वाढते व्यापारी सहकार्य, भौगोलिक...
कोविड-१९ वर लस उपलब्ध नसल्यानं मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच उपाय
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीविरुद्ध लढाई सुरुच आहे, यावर लस उपलब्ध नसल्यानं फक्त मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते...
जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशात जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. नविन नागरिकत्व कायद्याबाबत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,...
नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. या परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहेत. कोविड १९ चा प्रकोप आणि देशातल्या बऱ्याचश्या भागातली...











