आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार...

वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील बेरोजगारी वाढल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना...

कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे माजी सदस्य डॉ.जेकब पुलियेल...

नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, यासाठीच ‘मेक इन इंडिया’ – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, हा धडा आपण घ्यायला हवा, त्यासाठीच प्रधानमंत्र्यांनी मेक इन इंडिया ही कल्पना मांडली, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री...

देशातल्या प्राथमिक कृषी पत संस्थांचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्राथमिक कृषी पत संस्थांचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना...

केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून सेवा कराची भरपाई दिलेली नाही : केंद्रीय वित्तमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून  कोणत्याही प्रकारचा भेदभाव बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री...

साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेसाठी जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. साठेबाजी, काळा बाजार, नफेखोरी यासारख्या गुन्ह्यांबाबत...

संकुचित वृत्तीचे लोकं स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा पप्रचार करत आहेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करणारे लोक सत्याचा डोंगर छोट्या छोट्या झुडपांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....

व्हाइस ऍडमिरल एसआर शर्मा, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरिअल म्हणून पदभार...

नवी दिल्ली : व्हाइस ऍडमिरल  एसआर शर्मा, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरिअल म्हणून आज (01 सप्टेंबर 2020) पदभार स्वीकारला. अ‍ॅडमिरल यांनी आय.आय.एस.सी.,बेंगळूरु मधून  संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीत...