लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर, अशा गुन्ह्यांसंदर्भातली चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर, अशा गुन्ह्यांसंदर्भातली चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी असे निर्देश केंद्र सरकारनं, राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. याअनषंगानचं केंद्रीय...

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ ; १ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २ हजार २९३ रुग्ण सापडले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या  ३७ हजार ३३६ झाली आहे. आतापर्यंत...

कच्च्या तेलाला मिळालेली गती कायम राहणार का?

(लेखक: प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कच्च्या तेलाच्या किंमती २०२० च्या मागील सहामाहीत अस्थिर झाल्या आहेत. हे दर $...

जी एस टी विवरण पत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली आहे. वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या उद्योगांनी याचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे, असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...

भारत होतो आहे जगाची वैद्यकशाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध...

२६ जुलै रोजी मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जुलै रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ११ वाजता...

नशामुक्त भारतः सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी...

नवी दिल्ली : देशात अंमली पदार्थांच्या व्यसनाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आज अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी आंतरराष्ट्रीय दिनी नशामुक्त भारत या वार्षिक कृती योजना(2020-21) चा सामाजिक न्याय...

सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत – राजीव कुमार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे....

१५ मार्चपासून कांदा निर्यातीला सरकारची संमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न...