समुद्र सेतु अभियानांर्गत भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आयएनएस मगर मालेमध्ये दाखल

नवी दिल्‍ली : मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरळीत व सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या समुद्र सेतु अभियानांर्गत दुसरे नाविक जहाज 'आयएनएस मगर' 10 मे 20...

भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते केंद्रीय दक्षता आयोगाच्या...

पालघर जिल्ह्याला भुकंपाचे धक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी , बोर्डी , धुंदलवाडी भागांत काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ३ पूर्णांक १ दशांश...

जम्मू आणि काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहिल आणि त्याबाबत भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असे केंद्र सरकरने स्पष्ट केले आहे....

सरकारने सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाई करावी लागेल- केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरचे स्वत:चे नियम असतील, परंतू भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल, तसंच सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाईही करावी लागेल, असं केंद्र सरकारनं ट्विटरसमोर स्पष्ट...

देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्याच्या वर गेला आहे. काल ५९ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी ९५ लाखापेक्षा...

गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत भारतीय रेल्वेने 9,79,000 व्यक्ती प्रति दिवस काम केले उपलब्ध

6 राज्यांत भारतीय रेल्वेचे 164 पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यरत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेने, दिनांक 18 सप्टेंबर 2020 पर्यंत, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6...

विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद करणारं विधेयक गुजरात विधानसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभेनं काल गुजरात धार्मिक स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. अपराध सिद्ध झाल्यास...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. 30 मिनिटं चाललेल्या या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही...