आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटना बंदपासून दूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान देशातीन कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायनं...
नामिबियातून आणलेले चित्ते मध्यप्रदेशातल्या कुना राष्ट्रीय अभयारण्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशातल्या कुनो इथल्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेले आठ चित्ते सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्रजातीला पुन्हा...
योग गुरु रामदेव बाबांना सरकारकडून इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग गुरु रामदेव बाबा यांनी विकसित केलेल्या कोरोनील या औषधानं कोरोना बरा होतो अशी जाहिरात केली, तर फसवी जाहिरात केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन...
डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडून एम्स ट्रॉमा सेंटर या समर्पित कोविड-19 रुग्णालयाच्या सज्जतेचा आढावा
या अतिशय कठीण काळात आपल्या आरोग्य योद्ध्यांचे उच्च मनोधैर्य आणि समाधानी वृत्ती पाहून भारावून गेलो- डॉ. हर्ष वर्धन
कोविड रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीवर 24 तास देखरेख करण्यासाठी एम्सकडून अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा...
काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने आज पुन्हा बहाल केलं. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीसाठी दोषी ठरवून सुरतच्या न्यायालयाने २ वर्ष कारावासाची शिक्षा दिल्यामुळे...
विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं...
शेतकऱ्यांचा विकास नको असणारे लोक नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत – मुख्यमंत्री योगी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असून, देशाचा आणि शेतकऱ्यांचा विकास नको असणारे लोक त्यांना विरोध करत असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली...
देशभरात महत्त्वाची औषधे हवाई वाहतुकीने पुरवण्यासाठी लाईफ लाईन उडान अंतर्गत 422 विमान उड्डाणे
नवी दिल्ली : एअर इंडिया, अलियान्स एअर, भारतीय वायुदल आणि खाजगी विमान कंपन्यांनी लाइफलाइन उडान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 422 उड्डाणे केली आहेत. यापैकी अलियान्स आणि एअर इंडियाने 244 उड्डाणे करत आत्तापर्यंत 790.22 टन मालाची विमान...
संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी...
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल....











