येत्या काही महिन्यात व्याज दर वाढ होण्याची शक्यता- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत...

देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नाही – नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे. काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती...

मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी...

माजी प्रधानमंत्री दिवगंत इंदीरा गांधी यांच्या जंयती निमित्त प्रधानमंत्र्यांसह देशभरातून आंदराजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जतंतीनिमित्त आज देशभरात त्यांचं स्मरण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष...

भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक  उंचीचा  पूल  तयार  करण्यात  येणार   आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी  जिल्ह्यात इजाई  नदीवर  हा पुल उभारण्यात येणार  असून  या पुलाच्या सर्वात  मोठ्या खांबाची ...

देशात लशींचे उत्पादन वाढवण्याकरता सरकार पुरेसे प्रयत्न करीत नसल्याचा दावा खोटा – सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण हा कोविड विरुद्धच्या लढ्याचा आधारस्तंभ आहे. देशात लसीकरण वेगाने व्हावं याकरता सरकारने याविषयीच्या धोरणाचा तिसरा टप्पा राबवायला आधीच सुरुवात केली आहे. मात्र अद्याप लसीकरणाविषयी...

पुलवामा हल्ल्याचं राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे उघड पंतप्रधानांची विरोधकांवर कडाडून टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी पुलवामा हल्ल्याचं राजकारण केलं, पण त्यांना या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याचं दुःख झालं नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी...

कोविड 19 वरील लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी ICMR प्रयत्नशील

नवी दिल्ली : भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशीच्य सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे. कोव्हॅकसिन...

राहुल गांधींकडून केंद्र सरकारचे कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे  योग्य वेळी, योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी...

स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्याला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्यातल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.२०२४-२५ पर्यंत चालणा-या या अभियानात हागणदारी मुक्त...