देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील

नवी दिल्‍ली : कोविड-19 जागतिक साथीच्या रोगामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या आज तिसऱ्या दिवशी, भारतीय रेल्वे आपल्या मालवाहतूक सेवेच्या माध्यमातून देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत द्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. येत्या ३ आर्थिक वर्षात या जोडण्या दिल्या जाणार असून...

दिशा कायदा २०१९ आणि आंध्र प्रदेश गुन्हेगारी कायदा २०१९च्या कडक अंमलबजावणीचा आंध्र प्रदेश सरकारचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांचं सरंक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं आंध्र प्रदेश दिशा कायदा २०१९ आणि आंध्र प्रदेश गुन्हेगारी कायदा २०१९ च्या कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. दिशा...

देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...

कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना 2019

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना केली आहे. आर्थिक व्यवहार, संसदीय कार्य, राजकीय व्यवहार, सुरक्षा, गुंतवणूक आणि विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, नियुक्त्या, निवास या कॅबिनेट समित्यांची...

भारतीय औद्योगिक भागीदारी संमेलनाला आरोग्यमंत्र्यांनी केलं संबोधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवसंशोधन, तांत्रिक सहाय्यकृत प्रणालीच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे आणि जागतिक स्तरावर स्विकारता येतील अशी उत्पादनं तयार करण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे आहे. असं मत केद्रिय...

“मिशन कोविड सुरक्षा” या उपक्रमाद्वारे भारतानं केल्या चार स्वदेशी लसी विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...

भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. जगातल्या इतर मोठ्या अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहेत, असंही...

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा सीआरपीएफचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २ हजार २०० जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा निर्णय दलाने घेतला असून या विम्याचे...

नव्या कृषि कायद्यांमुळे, शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषि कायद्यांमुळे, शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज माजी केंद्रीय...