देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 1 टक्क्याने घट
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 23 मे 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 33.563 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 21 टक्के इतके आहे. या जलसाठ्यांची...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे...
देशभरात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली असून त्यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण...
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त 25 डिसेंबर सुशासन दिन म्हणून साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त 25 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी असली तरी हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
माहितीचा अधिकार प्रशिक्षण,...
भारतीय नौदलातील पहिली विनाशिका आय.एन.एस.राजपूत ४१ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातील पहिली विनाशिका असलेल्या आय.एन.एस.राजपूतला काल विशाखापट्टण इथं तिच्या ४१ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आलं.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीनं पार...
नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...
गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार सिंधुदुर्गाच्या सीमेलगत येऊ लागले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत दोडामार्ग तालुक्यात येऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांनी गोळा केलेले काजू बोंडू पडून...
राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२...
गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत 21 ऑगस्ट 2020 पर्यंत भारतीय रेल्वेकडून 6,40,000 मनुष्य दिवसांच्या कामाची...
या मनुष्य दिवसांच्या कामाची मुख्यत्वे बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये निर्मिती
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार, झारखंड, मध्य...
भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे....










