देशात खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षातली ही पहिली दरवाढ असून, रविवारी याबाबतची घोषणा...
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीच्या सर्व टीव्ही वाहिन्यांवरुन ई-लर्निंग अभ्यासक्रम प्रसारित करण्यासंदर्भात एनसीईआरटी...
या करारामुळे विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण प्रभावीपणे पोचण्यास मदत होईल- निशंक
नवी दिल्ली : ई-लर्निंग प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने एनसीईआरटी आणि रोटरी इंडिया यांच्यात डिजिटल माध्यमातून आज एक...
देशात १८ कोटीपेक्षा जास्त लसीकरण करून भारतानं ओलांडला महत्त्वाचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १८ कोटी पेक्षा जास्त कोविड१९ प्रतिबंधात्मक लसीचे डोस देऊन भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये ९६ लाख २७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला...
रोमला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रोम, मिलान आणि सेऊलला जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे. रोमला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द केली आहे,...
गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आपली सीमा सुरक्षित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं अभिनंदन केलं.
आपल्या ट्विटवर संदेशात मोदी म्हणाले की, सीमा सुरक्षा...
रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल, आरोग्य मंत्रालयाचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे.
सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार...
देशभरात 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले; पण तेवढेच बरेही झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना गेल्या चोवीस तासात 20 हजार 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना मुक्त झालेल्यांची एकंदर संख्या तीन लाख 79 हजार 892 झाला आहे....
केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.37 कोटीहून अधिक लशीच्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना...
अजूनही 79 लाखांपेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे नियोजनआणि वापरासाठी उपलब्ध आहेत
येत्या तीन दिवसात सुमारे 17 लाख अतिरिक्त मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध होतील
नवी दिल्ली : केंद्र सरकार, कोविड19 विरोधातला...
लोकशाही वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात राजकारणात येण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तरुणांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला...











