प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात पैशाच्या पळवाटा बंद झाल्या असून जनतेचा पैसा योग्य कारणांसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात सरकारी योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांना मिळत असून मधल्या मधे गडप होणं बंद झालं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री...

देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ३६ हजार ५५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ५२६ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९५ लाख ३४ हजार ९६५ झाली आहे....

वस्तु आणि सेवा कर संकलनात वाढ- अर्थमंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातून २०२०च्या डिसेंबर महिन्यात वस्तु आणि सेवा कराअंतर्गत १ लाख १५ हजार १७४ कोटी रुपयांचा महसुल गोळा झाला. याआधी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या संकलानाच्या...

राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात काल संध्याकाळी गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसानं  पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.  जवळपास...

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीची सीबीआयने केली सलग तिसऱ्या दिवशी चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने आज सलग तिसऱ्या दिवशी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीत अमली पदार्थ पुरवण्यासंदर्भात गोव्यामधला हॉटेल व्यावसायिक गौरव आर्य...

१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १८ वर्षावरील नागरिकांसाठी येत्या १ मे पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु होत असून, त्यासाठीची नावनोंदणी प्रक्रिया आज पासून सुरु होत आहे. देशातील लसीकरण...

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी भाडेवाढ केल्याबद्दल जोतारादित्य शिंदे यांनी केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी काही हवाईमार्गांवर भाडेवाढ केल्याबद्दल केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री जोतारादित्य शिंदे यांनी काल चिंता व्यक्त केली. हवाईवाहतूक सल्लागार मंडळाबरोबर काल यासंदर्भात नवी दिल्ली...

एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं गेल्या पाच वर्षात प्रगती साधली असून एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते नवी दिल्लीत एका...

५५० स्थानकांवर सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांची उभारणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आवश्यक ऊर्जा स्वत: निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून ९६० स्थानकं सौरउर्जेवर चालवली जात असून त्यात वाराणसी, जयपुर, सिकंदराबाद, कोलकाता,...

खबरदारीची उपाययोजना म्हणून भारतातील अनेक राज्यात कलम १४४ लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत भारतातील अनेक राज्य असतील, या कालावधीत केवळ जीवनाश्यक सेवांचा पुरवठा...