बरे होणाऱ्या कोविडरुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश इतकं वाढलं असून बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ४१ हजार २९ इतकी...

गडचिरोलीत गारपीट – पिकांचं नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यरात्री मेघगर्जनेसह पाऊस पडला. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यात गारपीट झाली. यामुळे उन्हाळी धान पिकांचं नुकसान झालं आहे. सकाळीही मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप...

२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे ३ कुस्तीपटूु उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ३ कुस्तीपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ६५ किलो वजनीगटात भारताच्या शरवणनं...

प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्र्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रियाधमध्ये सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहाद अल सौद यांच्याशी काल द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा...

भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार राष्ट्रीय डाक साप्ताह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा...

‘देश प्रथम’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची नियुक्ती झाली आहे. दिल्लीत झालेल्या न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये विश्व् हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यावर...

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १३ हजार ३०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या भांडवली बाजारात जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत १ हजार ६२४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. देशभरातल्या गुंतवणुकिविषयी प्रकाशित झालेल्या ताज्या माहितीतून ही आकडेवारी...