संचारबंदीच्या काळातही काही ठिकाणी गर्दी, अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मंडयांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी...

आयपीएल २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल म्हणजेच इंडिअन प्रिमिअर लीग २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे....

केन बेतवा लिंक प्रकल्पाचा शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन – बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येत आहे. नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन...

आदिवासी भागातल्या युवतींना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण मिळणार

नवी दिल्ली : ग्राम स्तरावर आदिवासी समुदायांसाठी डिजिटल युवा नेतृत्व करण्यासाठी युवतींना प्रोत्साहन मिळावे. त्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या GOAL अर्थात गोल (गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स)...

पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामांपासून शेती आणि शेतकऱ्यांना जपलं पाहिजे असं केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं...

भाजपा यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढेल; चंद्रकांत पाटलांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पार्टी आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, लोकसभा-विधानसभा अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते काल बुलडाणा...

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...

आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी सेवेने पार केला ७०,००,०० सल्ल्यांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेली मेडिसिन सेवेने ७०,००,०० सल्ल्यांचा टप्पा पार केला आहे. आरोग्यसेवेशी संबंधित सल्ला घेण्यासाठी रुग्ण या नाविन्यपूर्ण डिजिटल माध्यमातून डॉक्टर आणि...

देशात १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियाना अंतर्गत देशानं १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात ५८ लाख ४२ हजाराहून अधिक...

अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ गुरुवारी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 15 किलोमीटर वेगाने सरकत असून येत्या गुरुवारी सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या...