अग्निवीरांची निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल- लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ मोहिमे अंतर्गत अग्निवीरांची होणारी निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, अशी माहिती लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. ते...
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.पुरुषांच्या भालाफेकीत एफ सिक्स्टी फोर या गटात...
महिलांच्या विरोधातला हिंसाचार रोखण्यासाठी उचललेली पावले
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांतील गुन्हांचा दर पाहता (गुन्हे दर बरोबर नोंदविलेल्या घटनांची संख्या/लाख असलेल्या लोकसंख्येनुसार वर्षाच्या मध्यापर्यंत) वेगवेगळ्या गुन्ह्यांनुसार तुलना केली तर त्यामध्ये समानता दिसून येत नाही. अल्पवयीन...
दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत. त्यांनी आज सांगली...
ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे. तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर...
अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि...
भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळच्या शहापूर आणि पूंछ भागातल्या भारतीय छावण्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं.
प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्यानं जोरदार गोळीबार केला. भारतीय भागात कसल्याही...
देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्के आहे. याच कालावधीत...
टाटा मुंबई मॅरॅथॉनचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी टाटा मुंबई मॅरॅथॉन यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजित करण्यात येणार असल्याचं या मॅरॅथॉनचे पुरस्कर्ते प्रोकॅम इंटरनॅशनलनं जाहीर केलं...











