एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं यासाठी देश सज्ज होत आहे – राष्ट्रपती रामनाथ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी...

देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटींहून अधिक मुलांना मिळाली लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटी हुन अधिक मुलांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्र मिळाली आहे. युवा भारतात जबाबदारीची मोठी जाणीव आणि उत्साह दिसून...

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लेह, लडाख येथे 12...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवक कल्याण आणि  क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लडाखचे नायब राज्यपाल  आर. के. माथुर यांच्या उपस्थितीत लेह, लडाख येथे 12 कोटी रुपये खर्चाच्या विविध क्रीडा  सुविधांची...

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...

किरकोळ व्यापार आणि इतर उद्योगातल्या खातेधारकांना ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून जास्त कर्ज...

नवी दिल्ली : सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग, कृषी क्षेत्र, किरकोळ व्यापार आणि इतर उद्योगातल्या ५५ लाख खातेधारकांना, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी, या वर्षी एक मार्च ते १५ मे या कालावधीत,...

‘पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’साठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 5 जुलैपर्यंत

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019 ला मुद्रित आणि रेडिओसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून भरभरुन प्रसिद्धी दिली गेली. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी...

राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवरुन संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून माफीच्या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून...

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन...

पंतप्रधानांचे हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथील अटल बोगद्याच्या उद्‌घाटनाप्रसंगीचे भाषण

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हिमाचलचे सुपूत्र अनुराग ठाकूर, हिमाचल सरकारमधील मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत जी, लष्कर प्रमुख, संरक्षण...

देशातल्या खेळाडूंवर पदकासाठीही कधीही दडपण नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात खेळाडूंवर पदक आणलंच पाहिजे असं मानसिक दडपण कधीही दिलं जात नाही. ग्रामीण भागातल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र...