देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी...

गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या पवित्र उत्सवानिमित्त माझ्या भरपूर शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरय्या!! सर्वांवर गणेशाची कृपा व्हावी, अशी...

गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात आला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ  सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा...

स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याज दर केला कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजाचा दर कमी केला आहे. आता हा दर ६ पूर्णांक ७ दशांश  टक्के असणार आहे. ७५ लाखांपर्यंत कर्जासाठी हा दर ६ पूर्णांक...

जम्मू-कश्मीरमध्ये औद्योगिक वृद्धी वाढावी यासाठी रोड शो चं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेशानं,आपल्या गुंतवणूक शिखर रोड शो दरम्यान काल मुंबईत २१०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या...

बायोगॅसचे उत्पादन

नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे. यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...

भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला...

आर्थिकदृ्ष्ट्या मागासवर्गियांच्या 10 ट्क्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. पाच सदस्यीय घटनापिठाच्या तीन सदस्यांनी या आरक्षणाला अनुकुलता दर्शवली. २०१९ ला १०३ वी...

आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असं आवाहन केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित सायक्लोथॉन...

देशातल्या दोन जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसात, तर ४५ जिल्ह्यांमधे गेल्या १४ दिवसात कोरोनाचा एकही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या दोन जिल्ह्यांमधे गेल्या २८ दिवसात, तर २३ राज्यांमधल्या ४५ जिल्ह्यांमधे गेल्या १४ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचीव लव...