अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती आजही कायम आहे. अचानक आलेल्या...
सीबीएसईकडून इयत्ता नववी ते बारावीचा ३० टक्के अभ्यासक्रम वगळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे झालेलं शैक्षणिक सत्राचं नुकसान लक्षात घेऊन ९ वी ते १२ वी च्या वर्गांसाठीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा...
नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत.
नुकतचं मुंबई...
विधानसभा निवडणुकांच्या निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर किंवा निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. कोरोंना रुग्ण संख्येत...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा...
जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती...
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या निमित्तानं केन बेटवा...
प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत कर परतावा प्रकरणांची केली हाताळणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत सुमारे २ कोटी १० लाख कर परतावा प्रकरणांची हाताळणी केली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही संख्या एक कोटी ७५...
विद्यापीठांमधल्या रिक्त जागांवर ऑक्टोबरपर्यंत भरती करण्याची प्रक्रिया वेगानं व्हावी – धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठांमधल्या सहा हजार रिक्त जागांवर ऑक्टोबरपर्यंत भरती करण्यासाठी वेगानं प्रक्रिया करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठांना दिले आहेत. प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या...
कोरोनाच्या संकटातून जग पूर्वपदावर येत असल्याचे जी-20 देशांच्या परिषदेत संकेत, रोम जाहीरनामा स्वीकृत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये रोम इथं जी-20 देशांच्या परिषदेत सर्व देशांच्या नेत्यांनी रोम जाहीरनाम्याचा स्वीकार केला. जी-20 रोम परिषदेनं कोरोनाच्या संकटातून आर्थिक, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि खासकरून...