मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ५४५ अंकांनी कोसळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आजही सुरूच राहिली. सेन्सेक्स आज १ हजार ५४५ अंकांनी कोसळून ५७ हजार ४९२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी...

पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती  परदेशातून  परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी...

देशात कोरोना बाधितांच्या दुपटीचा वेग सुधारला – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात  आज दिवसभरात कोरोनाचे  ३०३  नवे रुग्ण आढळून आले. कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२ हजार ८३६ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार ३८९ जणांचा  मृत्यू...

सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या  टक्केवारीचा भारतातला  उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ  15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे. 1 ऑगस्ट च्या 33.32...

खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे पैसे आकारण्याविषयी तपासणी

नवी दिल्ली : भारत सरकारने कोविड -19 चा प्रभाव रोखण्यासाठी, अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने “संपूर्ण सरकार” आणि “संपूर्ण समाज” या पद्धतीचा अवलंब केला. माननीय पंतप्रधान, मंत्र्यांचा उच्चस्तरीय गट (जीओएम),...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा...

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईत क्रिकेट मंडळाच्या बैठकीत गांगुली यांनी 39 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार...

राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची बैठक पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज विरोधकांची चहापान बैठकही राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया सुळे, व शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता येतील. वर्षातून एकदाच परीक्षा होऊन...

जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे सीमापार दहशतवादाला आळा बसेल आणि समावेशक विकासाला चालना मिळेल- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरची पुनर्रचना करुन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळून सीमापार दहशतवादाला आळा बसेल असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सियरा...

निर्धारित वेळेच्या आधी चारशे अब्ज अमेरिकी डॉलरची भारताची निर्यात, प्रधानमंत्र्यांकडून कौतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं चारशे अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचं लक्ष साध्य करून एक इतिहास रचला आहे. निर्धारित वेळेच्या नऊ दिवस आधीच भारतानं हे यश प्राप्त केलं आहे. देशानं...