4 वर्षात खादीची उलाढाल 3215 कोटी वर पोहोचली – विनय सक्सेना

मुंबई : महात्मा गांधींची 150 वीं जयंती आणि 20 वा लॅक्मे फॅशन शो हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई आणि लॅक्मे कंपनी यांनी...

आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 रुग्णांसाठी दोन खाटांच्या तंबुंचा पुरवठा

नवी दिल्ली : ओएफबी अर्थात आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावण्यात येत आहे. या आठवड्यात आयुध निर्माण मंडळाने कोरोनाशी लढा देण्यासाठी केलेल्या मदतीची माहिती पुढील...

आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष केले सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. या संदर्भात...

प्रधानमंत्र्यांनी २४ व्या बिमस्टेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २४ व्या बिमस्टेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर अलिकडच्या वर्षांत जगानं अनेक आघाड्यांवर सामूहिकरीत्या काम केलं असून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी...

भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता – सुनीत शर्मा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता असं भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे...

जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक-...

नवी दिल्ली : जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वाढते व्यापारी सहकार्य, भौगोलिक...

झारखंडचे मुख्यमंत्र्यांना लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी ची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज हजर रहायला सांगितलं. यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला वेगळी तारीख देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री...

जेईई मेन परीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री...

भारताने एक जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे – निर्मला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं एक  जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.  त्या आज मुंबईत चौथ्या ग्लोबल...

केंद्र सरकारी सेवेतील पदांच्या भरतीवर कुठलीही बंधनं अथवा बंदी नाही, केंद्राचा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बंधनं अथवा बंदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे. आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध...