पंतप्रधान जनौषधी केंद्रातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईतील योद्धे-मांडवीय
नवी दिल्ली : सध्याच्या आपत्कालीन काळात पंतप्रधान जनौषधी योजनेतील (PMJK) कर्मचारी कोरोना विरोधात धीरोदात्तपणे लढत देशाचे रक्षण करत आहेत, असे केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.
देशभरातील...
आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!
‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप
पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण
आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला...
देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४२ हजार ९८२ नव्या बाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ३ कोटी ९ लाख...
काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रकाश जावडेकरांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
ते...
शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच...
देशात खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षातली ही पहिली दरवाढ असून, रविवारी याबाबतची घोषणा...
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ – राष्ट्रीय महिला आयोग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं निदर्शनाला आलं असून याबाबत स्त्रियांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं 7217735372 हा व्हाट्सअँप क्रमांक जारी केला आहे.
आयोगाच्या...
देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं आपल्या सुधारीत अंदाजामध्ये वर्तवली आहे. या अंदाजात चार टक्के कमी - अधिकची तफावत गृहीत धरण्यात...
न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, न्याय...
देशातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारांच्या पलिकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड19 मुळे आणखी 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 308 झाली आहे. यातले 22 रुग्ण महाराष्ट्रातले होते. राज्यात आतापर्यंत 149 जण या...











