घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशाच्या १६ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं. १८ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे...
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर विकासाचं नवं पर्व सुरु / नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी शिष्टमंडळाची जम्मू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्यानं उदय झाला आहे, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. येत्या काळात...
आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केलं. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पाचव्या बैठकीत ते...
गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा
नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...
देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट – मंत्री अर्जुन मुंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण...
मणिपूरमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मणिपूरची राजधानी इम्फाळमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ ला काल सुरुवात झाली. हा मेळावा मणिपूर राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे आयोजित...
शेतकऱ्यांचं नुकसान आणि कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळात विरोधकांनी सरकारला घेरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचा मुद्दा विरोधी...
उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर ‘आयुष मार्क’ लावलं जाणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेल्या उच्च गुणवत्तेच्या दर्जेदार आयुष उत्पादनांवर मार्क अर्थात विशेष आयुष मानचिन्ह लावलं जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं...











