लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, राहुल गांधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सीमेचं रक्षण करणाऱ्या सर्व भारतीय...
आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय...
देशाचं नवं शैक्षणिक धोरण महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘नयी तालीम’ चं अनुकरण करत असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं शैक्षणिक धोरण हे महात्मा गांधी यांनी दिलेल्या 'नयी तालीम' चं अनुकरण करत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल – अन्न व नागरी पुरवठा...
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार...
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
दुपारी ३ वाजता ही बैठक होईल. १६ जूनला २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर...
निवडणूक निधी उभारण्यासाठीची निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने ठरवली रद्दबातल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरु केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने आज हा निर्णय दिला. काळ्या...
पंतप्रधानांनी साधला आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद
आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान
भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान
वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या...
शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक – ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.
नेमाडे आणि हिंदी...
मुंबईत आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोना विषाणू बाधित भागातून मुंबईत आलेल्या ४१ प्रवाशांपैकी ४० जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्विटरवर ही माहिती...
आज राष्ट्रीय युद्धस्मारकाचा पहिला वर्धापनदिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज पहिला वर्धापनदिन आहे. देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हे स्मारक...











