देशातील सर्व केंद्रांना जोडण्यासाठी 58 मार्गांवर वेळापत्रकानुसार 109 नव्या मालवाहू रेल्वेगाड्या सोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा...
स्थानिक उद्योग, इ कॉमर्स कंपन्या, व्यक्ती देखील पार्सल पाठवू शकतील
नवी दिल्ली : देशातल्या पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मालवाहू गाड्यांच्या विनाअडथळा प्रवासासाठी एक विशेष वेळापत्रक तयार केले आहे. याद्वारे,...
संचारबंदीसाठी दिलेल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन करुन जीवनावश्यक वाहतूक सुरु ठेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लावलेल्या लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यसरकारांना दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा...
देशात सोमवारी ४ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सोमवारी एकाच दिवसात ४ लाख २२ हजारापेक्ष जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी १५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच...
एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम व्हीएम यांनी पश्चिम हवाई कमांडची सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली : एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम,व्हीएम यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे हवाई अधिकारी कमांडिंग इन चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल...
कोविडच्या दुसर्या लाटेतून देश झपाट्यानं सावरत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या दुसर्या लाटेतून देश झपाट्यानं सावरत असून उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत आहे. आज सलग 19 व्या दिवशी नव्या कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या कोविड...
राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात दुर्मीळ गाड्यांचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुन्या आणि दुर्मीळ गाड्या आणि मोटारसायकलींचं प्रदर्शन मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात आज भरलं होतं. आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं चित्रपट...
‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या वतीनं ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या...
आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय...
शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं...
रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्या होत असलेली रामनवमी आणि येत्या २५ एप्रिल होत असलेली महावीर जयंती आणि २७ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक...











