केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक ; समाजसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे केले...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “पूज्य केशवानंद भारती जी यांनी समाजसेवेसाठी आणि दलित जनतेचे  सशक्तीकरण करण्याप्रति दिलेल्या  योगदानाबद्दल आपण  नेहमीच...

जेईई आणि नीट-२०२१ प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही – केंद्रीय शिक्षण मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट या २०२१ मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याशिवाय २०२१ मध्ये या...

१० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आधार कार्ड अद्ययावत करणं गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आधार कार्ड नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आधार कार्ड काढल्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी एकदा तरी संबंधित दस्तावेज अद्ययावत करणं...

कौशल्य विकासासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने टाळेबंदीच्या काळानंतर आता पुन्हा नियमित प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. मात्र असे प्रशिक्षण सुरू करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने...

अविवाहित महिलांनाही २४ व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र आहेत. त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणे असंवैधानिक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अविवाहित महिलेनं...

देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.  तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना...

केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आज सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचं अनावरण केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान...

महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू  यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी  पुरस्काराने  सन्मानित...

खरीप वितरण हंगाम साठी राज्यांकडून केंद्रानं सुरू केली धान्याची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप वितरण हंगाम २०२०-२१ साठी राज्यांकडून केंद्रानं धान्याची खरेदी वेगानं सुरू आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार शेतकऱ्यांकडून ९० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धान्याची खरेदी...

देशातल्या शेअर बाजारात सर्व क्षेत्रांचे समभाग तेजीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या घसरणीपेक्षा मोठी तेजी आजच्या व्यवहारात नोंदवली आणि सेन्सेक्सनं पुन्हा ५४ हजार तर निफ्टीनं १६ हजार २०० ची पातळी ओलांडली. व्यवहार बंद होताना...