केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप : प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी आज आपल्या पदाचा पदभार...

२०३१ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा आयसीसीचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०३१ मधे पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारत आणि बांगलादेशमधे भरवायचं ठरवलं आहे. यजमानपदाचा निर्णय स्पर्धात्मक बोलीमधून झाला. २०२४ ते २०३१ दरम्यानच्या आय.सी.सी.च्या...

ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "ईद-उल-जुहा निमित्त सर्व देशवासियांना विशेषतः देशातील तसेच परदेशातील मुस्लिम बांधवांना मी...

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...

केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा...

भौगोलिक स्थिती हे आव्हान असूनही मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम कामगिरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भौगोलिक स्थिती हे विकासपुढलं गंभीर आव्हान असलं, तरी मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं सर्वच क्षेत्रांमध्ये, विशेषतः मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम  कामगिरी  केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी...

ओमायक्रॅानच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवं वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नये, डॉ....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॅान या नव्या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नयेत, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त...

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदगीर इथं होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उदगीरला साहित्य महामंडळाची बैठक...

बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...

बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी

राज्यातल्या सर्व गावांसाठी ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा प्रकल्पाची सुरवात कृषी क्षेत्रातल्या सुधारणांमुळे देशात कोठेही फायदेशीर दरात आपला कृषीमाल विकण्यासाठी शेतकरी होणार सक्षम किमान आधारभूत किंमत पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार- पंतप्रधान स्वार्थी हितसंबंध गुंतलेल्यांकडून,...