प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे गरीबांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्तरप्रदेशातल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन हजार 691 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरित केला. ग्रामीण विभागाअंतर्गत सुमारे...

‘रिसॅट टू बीआरवन’ या निरीक्षक उपग्रहाचं श्रीहरीकोटा इथून आज दुपारी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. पीएसएलव्ही- सी ४८ या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन...

आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याचा काळ भविष्यासाठी विचारपूर्वक तयार होण्याचा आणि त्यासाठी अधिकाधिक सुयोग्य होण्याचा आहे. त्याकरिता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील. अशा अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल आणि त्याचे...

महिलांच्या विरोधातला हिंसाचार रोखण्यासाठी उचललेली पावले

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांतील गुन्हांचा दर पाहता (गुन्हे दर बरोबर नोंदविलेल्या घटनांची संख्या/लाख असलेल्या लोकसंख्येनुसार वर्षाच्या मध्यापर्यंत) वेगवेगळ्या गुन्ह्यांनुसार तुलना केली तर त्यामध्ये समानता दिसून येत नाही. अल्पवयीन...

देशवासियांनी घाबरून न जाता, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासीयांनी घाबरून न जाता, कोव्हीड-19 या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या...

चांद्रयान-2 अचूकपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले-इस्रो अध्यक्ष

चांद्रयान-2 सात सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार नवी दिल्ली : भारताची दुसरी महत्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत अचूकपणे प्रवेश केला आहे. आज सकाळी 9...

२१व्या शतकात देशाच्या प्रगतीचं नेतृत्व पूर्वेकडची, विशेषत ; ईशान्येकडची राज्य करतील – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २१ व्या शतकात देशाच्या प्रगतीचं नेतृत्व पूर्वेकडची, विशेषतः ईशान्येकडची राज्य करतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेश राज्यस्थापना दिनानिमित्त व्हिडीओसंदेशाद्वारे शुभेच्छा...

संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थोर संत गरु रविदास यांची आज जयंती. गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित...

पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पद्म पुरस्कारांसाठीआता १५ सप्टेंबरपर्यंत  नामांकन दाखल करता येणारआहेत. या नामांकनासाठी  padmaawards.gov.in.या पोर्टंलवर अर्ज करता येणार आहेत. पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्‍कार हे देशाचे...

युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....