ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका...
राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ (‘Harit Path’) मोबाइल ॲप सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), 'हरित पथ' हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत...
मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यात राज्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतलंआरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी पीक विमा सुलभीकरण, चक्रीवादळमदतीचे निकष बदलणं, चौदाव्या वित्त आयोगाचा थकीत निधी मिळावा. मराठा भाषेला अभिजातदर्जा द्यावा, राज्यपाल नियुक्त...
प्रधानमंत्र्यांकडुन शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एका ट्विट संदेशात त्यांनी मंत्र्यांना...
भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...
लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार महिने हिवाळ्यासाठी बंद राहिलेला लेह-मनाली महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. “लेह - मनाली, लडाख प्रदेश देशाशी जोडला जाईल. चार उंच खिंडी, ४२८...
जेएनयू हिंसाचार प्रकरणी गृहमंत्रालयानं मागवला अहवाल, विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना चौकशीचे निर्देश दिले....
सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार – हर्ष वर्धन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार असून दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध सामान्य असू शकत नाहीत असे मत परराष्ट्र सचिव हर्ष...
पेजावर मठाचे स्वामी विश्वेशा तीर्थ यांचं निधन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेजावर मठाचे स्वामी विश्वेषा तीर्थ यांचं आज सकाळी कर्नाटकात उडपी इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. तीर्थ यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सकाळी के एम...
सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं आज जाहीर केला. प्रजोत्पादन मदत तंत्रज्ञान नियमन विधेयक -2020 आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर...











