स्पुतनिक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका सरकारी समितीनं वर्धक मात्रेसाठी स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी DCGI म्हणजे भारतीय औषध नियामक मंडळाकडे...

येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज...

राष्ट्रीय कौशल्य परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत 200 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धकांचा गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आयोजित इंडीया स्किल्स २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विविध विभागात मिळून एकूण २७० स्पर्धकांना काल सन्मानपूर्वक पदकं...

भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नाही- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देत असून राज्यातही कालपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि...

कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होईल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग...

देशाला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतल्याचं, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या कल्याणार्थ देशाला केंद्रबिंदू मानून सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमार्फत नवी...

सामान्य माणसांचं आयुष्य उन्नत करण्यासाठी युवा अभियंत्यांनी तंत्रज्ञानात प्रगती आणि नव-नवे शोध लावावेत –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामान्य माणसांचं आयुष्य उन्नत करण्यासाठी युवा अभियंत्यांनी तंत्रज्ञानात प्रगती आणि नव-नवे शोध लावावेत असं मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. ते आंध्रप्रदेशातल्या पश्चिम...

वित्तीय संस्थांचा पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे – शक्तिकांत दास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांखेरीजच्या वित्तपुरवठा कंपन्यांनी आणि सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांनी उचित व्यवहार आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारावी, आणि माहिती तंत्रज्ञानविषयक साधनं मजबूत करावी असा...

सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेकडून कान्स इथे भारताचा बौद्धीक संपदा मार्गदर्शक सूची सादर

नवी दिल्ली : सेवा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मात्याची सृजनशीलता आणि कल्पकता यासंदर्भातल्या उल्लंघनापासून सुरक्षितता देण्यासाठी सरकार कटिबद्ध असलयाचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी या उद्योग क्षेत्राला दिलेल्या संदेशात म्हटले...