शस्त्र दुरुस्ती विधेयक- २०१९ला संसदेत मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं शस्त्र दुरुस्ती विधेयक २०१९ ला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे शस्त्र कायदा १९५९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या विधेयकामुळे एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शस्त्र...
नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज असून सहकार क्षेत्राची व्याप्ती दिवसोंदिवस वाढवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आणि सहकार गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नागरी सहकारी...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना करण्यात येणाऱ्या मोफत सिलिंडरचे वितरण
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना करण्यात येणाऱ्या मोफत सिलिंडरचे वितरण जलदगतीने करण्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे तेल विपणन कंपनी अधिकाऱ्यांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्ज्वला...
देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी
नवी दिल्ली : भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअँँक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे....
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन...
नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...
भारत आणि चीनचे विशेष प्रतिनिधी आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या सीमावादावर चर्चा करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सीमाप्रश्नावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा...
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना काल भारतानं ६ गडी राखून जिंकला. कोलकता इथं झालेल्या सामन्यात भारताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा...
धारावीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, चिंतेत भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर...
भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचे प्रसार माध्यमांना संबोधन
कोविड -19 ला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश संबंधित प्रतिसादावर माहिती
नवी दिल्ली : कोविड-19 प्रतिसादासाठी 19 मार्च 2020 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान सशक्त समिती स्थापन करण्यात आली. नीती आयोग सदस्य, प्राध्यापक...