खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणार्या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय...
घटस्फ़ोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल: डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल केले गेले आहेत आणि आता तिच्या मृत पालक कर्मचारी. निवृत्तिवेतनधारक यांच्या हयातीत घटस्फोट याचिका मुलीकडून दाखल करण्यात...
बँक ग्राहकांच्या सोयीकरता ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक ग्राहकांच्या सोयीकरता स्मार्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केला.
यावेळी बोलताना, बँकांच्या थकित कर्जांच्या...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंमध्ये शिस्त, झोकून देण्याची वृत्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, स्पर्धा करण्याची क्षमता दिसते. नव्या भारताचीही हीच वैशिष्टे आहेत. म्हणून हे...
भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत – पियुष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक व्यापारातलं स्थान आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
ते...
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सक्रीय रुग्णसंख्याही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सर्व...
गलवान खोऱ्यातला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये – शरद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री शरद...
चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य असेल.
प्रवाश्यांना १ जानेवारी पासून आरटीपीसीआर...
आज देशभर संत रविदास यांची जयंती साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संत रविदास यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविदास जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु रविदास यांनी भेदभाव विरहीत...
आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे....