जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावा – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि...
सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारत मोठे यश मिळवेल, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारताला मोठे यश मिळवेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे ३ दिवसीय मेरीटाईम इंडिया...
44 व्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्घाटन
नवी दिल्ली : कॅनडातले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांनी आज 44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 अर्थात टी आय एफ एफ मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्घाटन केले. यामुळे परदेशात भारतीय...
वोडाफोन लवाद निर्णयाच्या अपीलासंबधी अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वोडाफोन प्रकरणी लवादाच्या निर्णयावर अपील न करण्याच्या बाजूने महाधिवक्त्यांनी मतप्रदर्शन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केले जात आहे. हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि तथ्यहीन आहे.
या...
अखिल भारतीय व्यापारी संघटनेचा वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप घेतला.
मासिक उलाढाल ५० लाखांच्या...
कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९ दिवसापेक्षा जास्त वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रीगटानं आज आढावा घेतला. यावेळी कोरोनाविरोधातल्या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आली. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी...
साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात...
एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी
नवी दिल्ली : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू...
अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा...
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किमान तीन वर्षे लागतील – चंपतराय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किती काळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही, मात्र किमान तीन वर्षे तरी लागतील, असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम...