मन की बात च्या शतकमहोत्सवानिमित्त आकाशवाणीचं अनोखं अभियान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा आकाशवाणीवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत असून येत्या ३० एप्रिलला या कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारीत...

जागतिक समस्यांवरच्या उपायांसाठी सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...

आधार’ला नागरीक स्नेही बनवणार

कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...

राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...

अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली....

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...

कोविड महामारीच्या काळात प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या काळात, प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, अचूक वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग...

आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २९ तारखेला सुरु होणा-या आयपीएल क्रिकेट स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे स्पर्धेत सहभागी...

क्रेडिट कार्डवरुनही आता UPI पेमेंट करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात अर्धा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या ३ दिवस सुरू असलेल्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज हा निर्णय...

नौसेनेत देखील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करा प्रमाणेच नौसेनेतही महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा महत्तवपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने आज दिला. महिलांना कायमस्वरूपी कमिशन...