केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नक्षलवादी विकास विरोधी आहेत. येत्या पाच वर्षात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केला जाईल, अशी...
नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून यावे लागले परत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालना तालुक्यातून नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून परत यावे लागलं. जालना तालुक्यातल्या सिरसवाडी गावातून, खरपुडीतून, हिवरा रोषणगाव, इंदेवाडी आणि जालना शहरातून...
परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आल्यावर RTPCR चाचणी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातले विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विमानतळांवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणीला सामोरं जावं...
लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री...
ई-फार्मसीद्वारे औषधांची विक्री
नवी दिल्ली : जीएसआर 817 (ई) 28 ऑगस्ट 2018 द्वारे, सरकारने औषध आणि सौंदर्यप्रसाधने नियम 1945 मध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना मागवण्याकरीता मसुदा नियम प्रसिद्ध केले.
ई-फार्मसीद्वारे औषध विक्री आणि वितरणाच्या...
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक-2019 विषयी सर्वसामान्यत: विचारले जाणारे प्रश्न
कलम 32- सामुदायिक आरोग्य सेवा प्रदाता अनेक स्तरीय व्यवसाय दिशानिर्देश
नवी दिल्ली : भारतात डॉक्टर आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर 1:1456 आहे. प्रत्यक्षात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)ने सुचवलेल्या 1:1000 च्या तुलनेत...
निवडणूक आयोगाकडून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ या मतदार जागृती कार्यक्रमाचं होणार प्रसारण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग आजपासून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ हा मतदार जागृती कार्यक्रम सादर करणार आहे. पुढचं वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन नवी दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या रंगभावनामध्ये आयोजित समारंभात,...
एक देश एक शिधापत्रिका तात्पुरती अमलात आणता येईल का हे तपासावे – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्पुरती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ही...
हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेची उजळणी
प्रश्न :राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू आहेत का ?
होय- भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971.
प्रश्न :राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी कोणते...
जल जीवन अभियानाने ग्रामीण भागात 13 कोटी घरांपर्यंत नळाने पाणी पोहोचवण्याचा मैलाचा टप्पा केला...
जल जीवन अभियानाने ग्रामीण भागात 3 कोटी नळ जोडण्यांपासून 13 कोटींपर्यंतचा टप्पा केवळ चार वर्षात केला पूर्ण
नवी दिल्ली : जल जीवन अभियानाने (जेजेएम) 13 कोटी घरांपर्यंत नळाने पाणी पुरवठा...











