राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीतला पुरस्कार प्राप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकाच्या चित्ररथाला दुसरा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांचा महिला आणि बाल...

नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव करण्यात येणार...

मध्यस्थीने तोडगा काढण्याच्या प्रयत्नासाठी कायदा करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयात दावा दाखल होण्यापूर्वी मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न अनिवार्य करण्याबाबत सर्वसमावेशक कायदा असावा अशी आग्रही मागणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मांडली आहे. यामुळे प्रलंबित खटल्याचं...

जे पी नड्डा यांनी मानले कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहून टाळेबंदीच्या नियम पाळण्याचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. पंतप्रधान...

50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन

नवी दिल्ली : ‘इफ्फी’ म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं 20-28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये अकादमी विजेते म्हणजेच ऑस्कर पुरस्कारप्राप्त...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे, असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...

देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची सरकारची लोकसभेत ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री - साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लक्ष्यित...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलं आहे. मातृभूमी या मल्याळी दैनिकांच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्याचं आज प्रधानमंत्र्यांनी...

येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज...