युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....

ई-संजीवनी योजनेचा २३ राज्यांमधील लोकांना लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई–संजीवनी योजनेचा प्रसार करण्यात राज्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यांचे कौतुक केलं आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ई–संजीवनी आणि ई-संजीवनी ओपीडी...

ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे ‘मन की बात आहे का ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली. परंतु, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही. अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश...

बोरामणी विमानतळासाठी जमीन संपादन कराण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोरामणी इथल्या नियोजित विमानतळासाठी अतिरिक्त २९ पूर्णांक ९४ शतांश हेक्टर खाजगी जमिनीसह एकुण सुमारे ५८० हेक्टर जमीन संपादन करायला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच अतिरिक्त...

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड

नवी दिल्ली : देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना १ कोटी रूपये पर्यावरण भरपाई...

चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....

व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारकडून कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून...

ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.  नवी दिल्लीत भरलेल्या...

आज आर्थिक अहवाल सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल. अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल...

विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन...