देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ ; १ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २ हजार २९३ रुग्ण सापडले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. आतापर्यंत...
अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी करण्यात आली.ही चाचणी म्हणजे सैन्याच्या...
सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...
नवी दिल्लीतील व्यापार मेळ्यात “आत्मनिर्भर” संकल्पनेखाली महाराष्ट्रातील औद्योगिक वाटचालीचा आलेख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा यासारख्या उपक्रमातून भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं दिसतं असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी...
कोविशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी- अदर पुनावला यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन...
देशातील सर्व केंद्रांना जोडण्यासाठी 58 मार्गांवर वेळापत्रकानुसार 109 नव्या मालवाहू रेल्वेगाड्या सोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा...
स्थानिक उद्योग, इ कॉमर्स कंपन्या, व्यक्ती देखील पार्सल पाठवू शकतील
नवी दिल्ली : देशातल्या पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मालवाहू गाड्यांच्या विनाअडथळा प्रवासासाठी एक विशेष वेळापत्रक तयार केले आहे. याद्वारे,...
कोविड शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं औषधं विकसित करणं महत्वाचं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं आयुर्वेदिक, सिद्ध, होमियोपॅथी औषधं विकसित करणं महत्वाचं तर आहे, शिवाय प्रभावी विपणनाच्या माध्यमातून औषधं तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोचतील...
ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिबंध कायम
नवी दिल्ली : गृहमंत्रालयाने खुलासा केला आहे की, अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे पुरवठा लॉक डाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित राहील.
विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या विकसनशील तसंच विकसित देशांच्या तुलनेत भारत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींवर...
शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज – अनंत बागाईतकर
नवी दिल्ली : पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुद्ध व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर यांनी केले.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने...











